भारत क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९५३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्यांदाच दौरा केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५२-५३
थोडक्यात पण महत्त्वाचे.