भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८८-८९

भारत क्रिकेट संघाने मार्च - मे १९८९ दरम्यान चार कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिकेत देखील वेस्ट इंडीजने ५-० ने विजय संपादन केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →