भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९६१-६२

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९६२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →