वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९४८-फेब्रुवारी १९४९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचा हा पहिला भारत दौरा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मायभूमीत भारताने पहिली कसोटी खेळली. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९४८-४९
यामागील विज्ञान आणि इतिहास.