पाकिस्तान क्रिकेट संघ ८ मार्च ते १७ एप्रिल २००५ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ६-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ४-२ अशी जिंकली तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.