ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर १९७९ मध्ये ६ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. घरच्या भूमीवर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकली. मालिका चालु असतानाच ऑस्ट्रेलिया संघ ५ सराव सामनेदेखील खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →