इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८१ - फेब्रुवारी १९८२ दरम्यान सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारतामध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. इंग्लंडने देखील भारताच्या भूमीवर पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. तसेच एकदिवसीय मालिका देखील भारताने २-१ ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८१-८२
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.