श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर १९८६ ते जानेवारी १९८७ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० आणि ४-१ ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!