ऑक्टोबर २०२५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारत क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळवले गेले. ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. एप्रिल २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.
जून २०२५ मध्ये दुसऱ्या कसोटीचे ठिकाण कोलकाताहून दिल्ली येथे बदलण्यात आले.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?