राष्ट्रीय महामार्ग २ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४६५ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला पश्चिम बंगालमधील महानगर कोलकाता ह्या शहराशी जोडतो. आग्रा, कानपुर, अलाहाबाद व वाराणसी ही रा. म. २ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. २ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग २ (जुने क्रमांकन)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.