भारताची जनगणना १९६१

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९६१ची भारताची जनगणना ही १० वी जनगणना होती. १९६१ मध्ये भारताची लोकसंख्या २२,६२,९३,२०१ पुरुष आणि २१,२९,४१,५७० स्त्रिया अशी एकूण ४३,९२,३४,७७१ (४३ करोड ९२ लाख ३४ हजार सातशे एकाहत्तर) होती. एकूण लोकसंख्या ही १९५१ च्या जनगणनेत मोजलेल्या ३६,१०,८८,०९० लोकांपेक्षा ७,८१,४६,६८१ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५१% जास्त.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →