१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील २००१ची भारताची जनगणना ही १४ वी जनगणना होती. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताची जनगणना २००१
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.