प्रभात मुंबई (मराठी वृत्तपत्र)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२१ नोव्हेंबर १९२९ रोजी मुंबई येथून प्रभात वर्तमान पत्र सुरू झाले. पांडुरंग महादेव भागवत यांनी हे दैनिक सुरू केले. श्रीपाद शंकर नवरे यांनी संपादक पदाची धुरा सांभाळली. त्यांना मुंबईचे सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाई.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →