प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (इं:Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही भारत सरकारद्वारा सन २०१६मध्ये विमोचित केल्या गेलेली एक योजना आहे.



प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्देश: या योजनेद्वारे भाररातील दारिद्ऱ्य रेषेखाली असणाऱ्या सुमारे ५ कोटी महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →