पट्टाडकल वेंकण्णा राघवेंद्र राव हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे सहावे संरक्षण सचिव होते. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला, ज्या दिवशी चीन-भारत युद्ध संपले आणि ३ एप्रिल १९६५ पर्यंत ते या पदावर होते.
ते तीन पुस्तकांचे लेखक आहे: इंडियाज डिफेन्स पॉलिसी अँड ऑर्गनायझेशन सिन्स इंडिपेंडन्स, डिफेन्स विथआऊट ड्रिफ्ट आणि रेड टेप अँड व्हाईट कॅप . भारत सरकारने १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण, हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार, प्रदान केला.
पी.व्ही.आर. राव
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.