भारतात हिंदूंचे हत्याकांड अत्यंत पद्धतशीर पणे केले गेले आहे अनेक इस्लामी बखरींमध्ये याची नोंद ठेवली गेलेली दिसून येते यालाच दस्तावेजीकरण केलेले हिंदू हत्याकांड म्हणतात. भारतात सुमारे आठ कोटी (८० दशलक्षाहून अधिक) हिंदूंची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. इस्लामिक शासक आणि सुलतान यांच्या कडून कोट्यवधींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि कोट्यवधी हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आणि त्यांना आयुष्यभरासाठी लैंगिक गुलाम बनवण्यात आले. आणि हे अत्याचार फारसे, तुर्की आणि इतर अभारतीय भाषांमध्ये लिहून ठेवलेले आहेत.
भारतावर झालेल्या इस्लामी आक्रमणात अनेक ऐतिहासिक कागदपत्रात हिंदू हत्याकांडांचे गौरवीकरण केलेले दिसून येते. प्रत्येक लढाई आणि आक्रमणादरम्यात किती हिंदू मारले गेले याची वर्णने अल्लाउद्दीन खिल्जि ते औरंगजेबापर्यंत लिखित स्वरूपात आढळून येतात. हिंदूंचा छळ अनेक शतके त्यांच्याच जमिनीवर होत राहिलेला आढळून येतो. गोवा इन्क्विझिशन दरम्यान चर्च ने ऐतिहासिक कागदपत्रात याची नोंद ठेवलेली दिसून येते. नादिरशहाने एकट्या दिल्लीत मारलेल्या हिंदूंच्या कवटीचा डोंगर बनवला. हिंदूंचा नरसंहार किमान १००० वर्षे चालू राहिला. आणि आजही पाकिस्तान मध्ये चालूच असलेला दिसून येतो.
दस्तावेजीकरण केलेले हिंदू हत्याकांड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.