जायभायवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे. धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. या तालुक्याची तीन वैशिष्ठ्ये आहेत - दुष्काळी तालुका, ऊसतोड कामगारांचा तालुका आणि गोड सीताफळांंचा तालुका. जायभायवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव आहे. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जायभायवाडी (धारूर)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.