चामी मुर्मू (जन्म: सुमारे १९७३) ह्या एक भारतीय पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. त्या वृक्षारोपण करण्यासाठी ओळखल्या जातात. २०१९ पर्यंत यांनी जवळपास २५,००,००० झाडे लावली होती. याच कामासाठी मुर्मू यांना २०१९ मध्ये भारत सरकार तर्फे नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चामी मुर्मू
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.