शिवराम कारंथ (जन्म : १० ऑक्टोबर १९०२; - ९ डिसेंबर १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के. शिवराम कारंत
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.