१९ ऑक्टोबर २०१८ रोजी अमृतसर, भारतच्या पूर्वेकडील भागातील रेल्वे गाडी खाली चिरडल्याने अपघात घडला. लोकं रावण दहन (दसराउत्सव) पहाण्यासाठी गर्दीने रुळांवर एकत्र उभी होती. या दुर्घटनेमुळे ६१ जण मृत्युमुखी तर २०० लोकं जखमी झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१८ अमृतसर रेल्वे अपघात
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.