वासुदेव विष्णू मिराशी ( १३ मार्च, १८९३, कुवळे-सिंधुदुर्ग जिल्हा; मृत्यू: ३ एप्रिल, १९८५) हे एक मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे ३०५ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वा.वि. मिराशी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.