मितू मुखर्जी (जन्म दिनांक अज्ञात:कोलकाता, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मितू मुखर्जी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.