श्रीमन्मध्वाचार्य हे थोर्भ हिंदू भक्तिसंप्रदाय उद्धारक होते. ते पूर्णप्रज्ञ होते असे मानले जाते. त्यांचा जन्म उडुपीपासून जवळ असलेल्या पाजक नावाच्या गावी विजयादशमीच्या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मध्यगेह व आईचे नाव वेदवती असे होते. त्यांनी अनेक वेळा भारताचा दौरा केला, बंगाल, वाराणसी, द्वारका, गोवा आणि कन्याकुमारी या ठिकाणांना भेटी दिल्या. मुक्ती, भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते, असे मध्वाचार्य यांनी प्रतिपादन केले. माधवाने उपनिषदांचा आणि अद्वैत साहित्याचा अभ्यास केला, परंतु मानवी आत्मा आणि देव यांच्या एकत्वाच्या अद्वैतवादाच्या तत्त्वज्ञानावर ते सहमत नव्हते, त्याचे त्याच्या गुरूशी वारंवार मतभेद होत असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मध्वाचार्य
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.