डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.