भारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर, १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली.
लद्दाख मधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील दिफु ला पर्यंतच्या ३४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते.
भारत-तिबेट सीमा पोलीस दल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.