भारत क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारताने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
या मालिकेतूनच दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी या दोन दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७५-७६
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.