भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२

या विषयावर तज्ञ बना.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२

भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ - फेब्रुवारी १९९२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसह एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेनंतर भारताने फेब्रुवारी मध्येच ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड येथे झालेल्या १९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →