भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताला या दौऱ्यात ३-० अश्या पद्धतीने पराभवाला सामोरे जावे लागले. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने काउंटी संघांशी सराव सामने खेळले. मन्सूर अली खान पटौदी यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.