पाञ्चजन्य (अथवा पांचजन्य) हा भगवान विष्णू यांचा शंख आहे . श्रीकृष्ण, श्रीविष्णूंचे अवतार, हे पांचजन्य नावाचा शंख धारण करत असत असे वर्णन महाभारतात आढळते. महाभारताचा एक भाग असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेमध्ये वासुदेवांनी कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी पाञ्चजन्य वापरल्याचे सांगितले आहे. हिंदू धर्मात शंख अत्यंत पवित्र मानला जातो. देवतांनाही शंखाच्या नादाने आवाहन केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाञ्चजन्य
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!