न्यू झीलंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा दुसरा भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांच्याकडे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६४-६५
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?