तिसरे इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: तिसरे ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: Third Anglo-Mysore War, थर्ड ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व त्यांचे मित्रसैन्य (मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम) यांच्यामध्ये इ.स. १७८९ ते इ.स. १७९२ या कालखंडात झडलेले युद्ध होते. हे युद्ध म्हणजे इंग्रज-मैसूर युद्धे मालिकेतील तिसरे युद्ध होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिसरे इंग्रज-मैसूर युद्ध
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.