चौथे इंग्रज-मैसूर युद्ध

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चौथे इंग्रज-मैसूर युद्ध

चौथे इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-मैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →