गडचिरोली जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला, तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्त्वात आला.

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे.



जिल्हा जवळपास ७६% जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षलसमर्थक लोक आश्रय घेतात.

हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रादेशिक भागात येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →