गजल सागर प्रतिष्ठान महाराष्ट्रातील साहित्यसंस्था आहे. ही संस्था दरवर्षी अखिल भारतीय मराठी गजल संमेलन भरवते.
आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गजल संमेलने--
१ले, मुंबई २००१ संमेलनाध्यक्ष : भीमराव पांचाळे
२रे, नाशिक २००३ संमेलनाध्यक्ष : डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
३रे, अमरावती २००४ अध्यक्षा गजलकवी संगीता जोशी
४थे, औरंगाबाद २००५ संमेलनाध्यक्ष : इलाही जमादार
५वे, वाई २००६ संमेलनाध्यक्ष : डॉ. राम पंडित
६वे, पणजी १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे
७वे, आष्टगाव मोर्शी तालुका, अमरावती जिल्हा), ९-१०- फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष गजलकवी प्रल्हाद सोनेवाने.
८वे, सोलापूर, ११ जानेवारी २०१५ (अध्यक्ष पनवेलचे ए. के. शेख)
या संस्थेने मराठी गझलविषयक अनेक अभ्यास पुस्तके प्रकाशित केली आहेत.
गजल सागर प्रतिष्ठान
या विषयावर तज्ञ बना.