गजल सागर प्रतिष्ठान

या विषयावर तज्ञ बना.

गजल सागर प्रतिष्ठान महाराष्ट्रातील साहित्यसंस्था आहे. ही संस्था दरवर्षी अखिल भारतीय मराठी गजल संमेलन भरवते.

आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गजल संमेलने--



१ले, मुंबई २००१ संमेलनाध्यक्ष : भीमराव पांचाळे

२रे, नाशिक २००३ संमेलनाध्यक्ष : डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी

३रे, अमरावती २००४ अध्यक्षा गजलकवी संगीता जोशी

४थे, औरंगाबाद २००५ संमेलनाध्यक्ष : इलाही जमादार

५वे, वाई २००६ संमेलनाध्यक्ष : डॉ. राम पंडित

६वे, पणजी १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे

७वे, आष्टगाव मोर्शी तालुका, अमरावती जिल्हा), ९-१०- फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष गजलकवी प्रल्हाद सोनेवाने.

८वे, सोलापूर, ११ जानेवारी २०१५ (अध्यक्ष पनवेलचे ए. के. शेख)



या संस्थेने मराठी गझलविषयक अनेक अभ्यास पुस्तके प्रकाशित केली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →