आर्य महिला समाज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आर्य महिला समाज ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक धार्मिक व सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या विचारसरणीवर ब्राह्मो समाज, येशू ख्रिस्त आणि १९व्या शतकातील मराठी समाजसुधारकांचा प्रभाव आहे. या संस्थेचे मूळ उद्देश स्त्रीयांची शिक्षणोन्नती आणि बाल-जरठ विवाहास विरोध हे होते. आजही ही संस्था मुलींसाठी वसतीगृहे आणि इतर योजना चालवते. मुंबईच्या गावदेवी भागात असे एक वसतीगृह आहे.

पंडिता रमाबाईंनी या आर्य महिला समाजाची स्थापना १ मे, १८८२ रोजी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →