आयुष्यावर बोलू काही हा मराठी कवी, गीतकार संदीप खरे यांचा गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता संदीप खरे यांनी लिहिल्या असून त्याला चालीही त्यांनीच दिल्या आहेत. यातील गाणी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांनी गायली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयुष्यावर बोलू काही
थोडक्यात पण महत्त्वाचे.