आत्माराम रावजी देशपांडे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आत्माराम रावजी देशपांडे

आत्माराम रावजी देशपांडे (जन्म : मूर्तिजापूर, ११ सप्टेंबर १९०१; - ८ मे १९८२) हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →