अरुण खेतरपाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल (१४ ऑक्टोबर, १९५०:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →