१९६२ लोकसभा निवडणुका ह्या तिसऱ्या लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात १९ ते २५ फेब्रुवारी १९६२ दरम्यान झाल्या. मागील दोन निवडणुकांच्यापेक्षा वेगळे म्हणजे ह्या वेळी प्रत्येक मतदारसंघाने एकच सदस्य निवडला.
जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या निवडणूक प्रचारात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४४.७% मते मिळाली आणि ४९४ पैकी ३६१ जागा जिंकल्या. मागील दोन निवडणुकांपेक्षा हे प्रमाण थोडे कमी होते आणि तरीही त्यांनी लोकसभेच्या ७०% पेक्षा जास्त जागा जिंकल्या.
१९६२ लोकसभा निवडणुका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.