१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड (स्वातंत्र्यानंतर १६१वी इन्फंट्री ब्रिगेड) ही भारताचे सैन्याची तुकडी आहे. याची रचना १९४१मध्ये ब्रिटिश भारतीय लष्करात झाली. भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या ब्रिटिश भारतीय लष्कराच्या विभागणीत ही ब्रिगेड भारताच्या वाट्यास आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →