हणमंत नरहर जोशी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हणमंत नरहर जोशी, अर्थात "काव्यतीर्थ" कवी सुधांशु (जन्म : ६ एप्रिल, इ.स. १९१७, औदुंबर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - - १८ सप्टेंबर इ.स. २००६: औदुंबर ,सांगली, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कवी कुंजविहारी यांनी ह.न. जोश्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →