सूर्यनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते जोधपूर स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसला मुंबई ते जोधपूर दरम्यानचे ९३५ किमी अंतर पार करायला १७ तास लागतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूर्यनगरी एक्सप्रेस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.