डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ या दिवशी झाला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) तसेच 'समता दिन' म्हणून साजरा केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सामाजिक सबलीकरण दिन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?