सरोजिनी वैद्य

या विषयावर तज्ञ बना.

सरोजिनी वैद्य ( :जून १५, १९३३ - - ३ ऑगस्ट २००७) या मराठीतील लेखिका, समीक्षिका होत्या. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले.

मराठी कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →