शौर्य चक्र भारताचे शांततेच्या काळातील शौर्याचे पदक आहे. हा सन्मान सैनिकांना व असैनिकांना असाधारण शौर्य किंवा उघड दिसणारी शूरता किंवा बलिदानासाठी दिला जातो. हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शौर्य चक्र
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.