भारतीय अर्धसैनिक दल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारतीय अर्धसैनिक दल हे भारताच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे सैन्य आहे. भारतीय आरमार आणि सैन्याचे अधिकारी सहसा अर्धसैनिकी दलांचे नेतृत्व करतात.

या दलांत खालील तुकड्यांचा समावेश होतो --



आसाम रायफल्स - ५०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाधीन दल.

विशेष सीमा दल - १०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) या संस्थेस संलग्न दल.

भारतीय तटरक्षक - २९ तळांवर ५,४०० सैनिक व खलाशी असलेले भारतीय आरमारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील दल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →