कीर्ति चक्र पुरस्कार भारत हा शांतिकाळात प्रदान केला जाणार वीरता पुरस्कार आहे. हा पुरस्कार सैनिकांना असाधारण वीरता प्रकट शूरता किंवा बलिदानला दिला जातो. हा पुरस्कार मृत्युपश्चात सुद्धा दिला जातो. याचा क्रम महावीर चक्र पुरस्कार नंतरचा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कीर्ति चक्र
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.