डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (जन्म : वर्धा, २० डिसेंबर, इ.स. १९५२) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखपदावरून ते निवृत्त झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिरीष गोपाळ देशपांडे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.