विष्णूकवी किंवा विष्णूदास(१८४४ सातारा-मृत्यू:सन १९१७ (१९१८?)) हे एक रेणुकादेवीचे भक्त होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण श्रीधर (रावजी) धांधरफळे असे होते.
धांधरफळ हे संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. परंतु, त्यांचे पूर्वज साताऱ्याला स्थायिक झाले होते.
विष्णुकवी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?