बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ला सुरू होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ला संपले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय दिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.